पोस्ट्स

मुद्दे आणि गुददे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हाके मिटकरी आणि प्राण्यांची सभाLaxman hake and Amol mitkari

इमेज
Laxman hake and Amol mitkari जंगलात सर्व प्राण्याची तातडीने एक सभा भरली.वाघ,सिंह,खोकडं,गेंडे,हत्ती,कुत्री,मांजर,डुक्कर,गाढव कोल्हा,हरीण,ससे एक नाय सारचं प्राणी झाडून आले होते. विषय काय होता तर?माणसं देत असलेल्या शिव्या. Laxman hake and Amol mitkari "त्यांच्या शिव्या आणि आपली सभा कमून बोलीली? माणसा सारख्या बुध्दिमान माणसाच्या फंदयात आपून कशाला पडायचं?"  चतुुर कोल्हयांनं प्रश्न उपस्थित केला.त्याचं भी खरचं होतं.माणसाच्या विरोधात सभा घेऊन काय होतं? "माणसानं त्यांच्या आया बहिणीचा उद्दार करणा-या शिव्या खुशाल द्याव्यात.आपल्याला फक्त मधी घेऊ नये एवढीचं माफक इच्छा. !!" माकडं म्हणालं."ते कशाला आपल्याला मध्ये घेतील? ते माणसं आहेत. सुसंस्कृत असतात.त्यांना धर्म,संस्कृती वगैरे असते." चित्याने स्पष्टीकरण  दिले' Laxman hake and Amol mitkari' "कशाची डोंबल संस्कृती त्यांची? गेल्या आठवड्यात नाही पाहिलय का तुम्ही हायवेवर काय करत होते? आम्हाला हाय शंकराचा शाप पण माणसांना काय?खुशाल भर रस्त्यावर..छी..!!लाज वाटली बुवा आपल्याला." एक कुत्रं आपली व्यथा मांडत बोलल...

आपण फक्त क्रिकेटचे प्रेक्षकरूपी ग्राहक आहोत

इमेज
  RCB नामक कोणे एका टिमच्या विजयोत्सवामध्ये 11 चाहते चेंगरून मरण पावले. जे झाले ते दुर्दैवीच .IPL-2025    #कथा आणि व्यथा आयपीएल-2025 विजयी मिरवणूक बंगलोर  वास्तविक पाहता IPL वगैरे हे शुद्ध व्यवसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवून आयोजित केलेला तद्दन व्यवसाय आहे. लिलाव होतात खेळाडूंचे. ते ही ठीक. मनोरंजनही ठीक. प्रत्येक देशाचा एक स्वभावधर्म असतो व त्यानुसार त्या देशाचे वर्तन असते. तशी भारताची राष्ट्रभक्ती ही पाकिस्तान व क्रिकेट या दोन गोष्टींवर ऊतू येते. यानंतर ती कोमात जाते. वास्तविक पाहता उद्योजकांनी विकत घेतलेल्या या संघांचा आणि देशाचा नेमका काय संबंध ? काही उत्पादनांची खरेदी -विक्री व टॅक्स सोडला तर देशाशी याचा संबंध नाही. देशतपातळीवरील क्रिकेट टिम ही देशासाठी खेळते असाही एक समज सातत्याने बिंबविण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा संघ BCCI या खाजगी संस्थेसाठी खेळतो. यापुढेही कमाल म्हणजे जगात 200 पेक्षा अधिक देश आहेत आणि 12 देशातल्या स्पर्धेला हे विश्वचषक (World Cup ) म्हणवून घेतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत या 12 देशांमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया देश सोडले तर बहुतांशी मागास द...

गुणवत्ता यादी बंद असातना कोण मुलांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहेत? Merit list

इमेज
      SSC Merit list प्रस्तावना   नुकताच म हाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला . गुणवंत विद्यार्थ्यांचे सोहळे , कौतुकाचे ढोल वाजवधक सुरूच आहे. गुणवंतांना प्रोत्साहन पण पाहिजे.अलीकडे याचा ही बाजार सुरू करण्यात आला आहे. ज्या उददेश्यांनी सरकारीनी ही यादी बंद केली. ते सारे हेतू धूळीस मिळवण्याचे काम काही लोक करत आहेत.आता जिकडे तिकडे जाहिरती सुरू आहेत. गुणवत्ता यादीत आपणच कसे अव्वल आहोत अश्या जाहिरती करण्यात येते आहेत.क्लासची आणि खाजगी शाळांची त र सुगी च सुरू होते. पालकांना चुकीची माहिती देऊन त्यांना प्रभावित केले जात आहेत. पण , महाराष्ट्र सरकारने गुणवत्ता यादी ( Merit List) बंद केली असतानाही , खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेस बनावट यादी तयार करून पालकांना आकर्षित करतात. तसेच अनेक खाजगी परीक्षा उन मुलांना मानसिक ताणास व जीवधेण्या स्पर्धेत ढकलत आहेत. शालेय प्रशासन या सा-या गोष्टीकडे दुललललर्लक्ष करत आहेत.           सरकारने गुणवत्ता यादी बंद करण्यामागील कारणे आणि खासगी संस्था तसेच प्रसारमाध्यमे याचा ...

साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन

इमेज
  साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन " Love lovestory in Marathi " Chhaava-Hindi move( Vicky Koushalya) | Love lovestory in Marathi  |  Motivational story in Marathi  |  Suvichar Marathi   |   Good Morning Quotes Marathi  |  Lifestory in Marathi  |  Top love story in Marathi प्रस्तावना मानवी इतिहासातील प्रत्येक युगात मनोरंजनाच्या माध्यमांचा उपयोग केव ळ करमणुकीपुरता मर्यादित न राहता समाजमन घडविण्यासाठी, विचारप्रवृत्ती बदलण्यासाठी आणि जनतेचे भान जागविण्यासाठी केला गेला आहे. साहित्य, शिल्पकला, नाटक, लोककला, तमाशा आणि कालांतराने चित्रपट या सर्वांनी समाजाला विचारप्रवण केलं आहे, त्याच्या विवेकाला चालना दिली आहे. समाजातील असमतोल, शोषण, अन्याय, रूढी-परंपरांची चिकित्सा या माध्यमातून प्रभावीपणे केली गेली आहे. या लेखात आपण या सर्व कलामाध्यमांनी समाजात केलेल्या प्रबोधनात्मक कामाची चिकित्सा करणार आहोत. भारताच्या आणि इतर देशांच्या संदर्भात याचा उपयोग कसा झाला, त्यातून काय सामाजिक परिवर्तन घडून आले, आणि सत्तां...